महत्वाच्या बातम्या

  संपादकीय बातम्या

  बातम्या - Editorial

भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम : मारुति..


मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् ।। 

वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।

अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य ..


श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, मध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्राचा जन्म झाला. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव च..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती..


कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची माहिती सनातन संस्थेद्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !..


हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

जी.एन. साईबाबा निर्दोष : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जी.एन. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील खटल्याचा निकाल आज आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात जी एन साईबाबासह अन्य आरोपींना निर्दोष सोडले आहे. साईबाबा व अन्य साथीदारांनी दाखल केलेले अपीलवर सात सप्टेंबर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

श्री राम : कुशल संघटनाचा आदर्श !..


प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह श्रीरामाने केलेले कुशल संघटनकार्य ही महत्त्वाचे आहे. अचानक उद्भवलेल्या वनवासकाळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

मकर संक्रांतीचे महत्त्व..


प्रस्तावना  : मकरसंक्रांत हा जरी अयन-वाचक सण असला, तरी हिंदु धर्मात त्याला अनेक दृष्टीकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे.सण, उत्सव व व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते व त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्‍वराकडे जाण्यास मदत हो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

प्रेम काय असते आणि काय नसते ?..


प्रेम हे प्रेम नसते,
निकोप प्रेमाची जाणं नसते,
फक्त शारीरिक तेवढं आकर्षण असते.
प्रेम हे प्रेम नसते !! (1)
प्रेम हे अडीच अक्षरी शब्द असतात,
या शब्दाला पूर्ण करण्यासाठी
नवतरुणांची धाव असते,
प्रेम हे प्रेम नसते !! (2)
प्रेम हे प्रेम नसते, खोटे वादे आणि खोटे रष्मानी भरलेली
तरुणाईच्या मनातील शब्दाची खाणं अ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

दत्त जयंती विशेष ..


प्रस्तावना - प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आनंदाच्या वातावरणात केल्या जाणाऱ्या या उत्सवात काहीठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी या निमित्ताने दत्तयागाचे आय..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

भाऊबीज (यमद्वितीया)..


या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..