संपादकीय बातम्या
बातम्या - Editorial
कोट्यवधी बोअरवेल द्वारा दररोज फार मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत असल्याने जमिनीतील भूजल कमी होत आहे, या कारणामुळे भुगर्भ शुष्क, कोरडे व ठिसूळ होत आहे,ज्याचा परिणाम म्हणजेच जमीन धसणे.
जमीन धसण्याचा धोका आता महानगरांमध्ये जाणवू लागला आहे. शहरांमधे भूपृष्ठावर टोलेजंग इमारती आणि फार मोठ्या प..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा कर, अशा आशयाची चौकट सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.
जयंतती म्हणजे देवाचा जन्मदिवस
(संदर्भ : ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
मानवाची प्रगती व उत्क्रांती त्याला पडलेल्या प्रश्नातून झाली आहे. विश्वाची उकल होण्यामध्ये समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना पडलेल्या प्रश्नांचा सिंहाचा वाटा आहे. प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ न बसणे हा मानवी स्वभाव आहे. प्रश्न विचारणे हे ज्ञान प्राप्तीचे साधन आहे. प्रश्न विचारणे ही शिक्षक ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
प्रस्तावना : हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा, हा सण आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निग..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्या धार्मिक कृतींची माहिती सनातन संस्थेद्..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
ये लडके को मैने सुना, मुझे नही लगता अगली बार मुझे भाषण देणे चंद्रपूर आना पडेगा, ये लडका आगे बहोत तरक्की करेगा! अटलबिहारी वाजपेयी यांचे हे उद्गार आहेत. त्यांनी चंद्रपूरच्या क्लब ग्राऊंडवर झालेल्या विशाल सभेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या भावना व्यक्त केल्यात. श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यां..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
दिवाळी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे जो प्रकाश, प्रेम आणि ज्ञानावर विजय मिळवणारा उत्सव आहे. हा सण आपल्याला जीवनातील चांगल्या गोष्टींवर भर देण्याची आणि वाईट गोष्टींवर मात करण्याची प्रेरणा देतो. दिवाळी आपल्याला आठवण करून देते की, जीवनात कोणत्याही अंधारानंतर प्रकाश येतोच. हा सण आपल्याला आशा आणि सकार..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे लोक त्यांचे राजकीय मत व्यक्त करू शकतात. राजकीय नेता निवडण्यासाठी ते सार्वजनिक मतदानाद्वारे हे मत व्यक्त करतात. शिवाय, या राजकीय नेत्याकडे अधिकार आणि जबाबदारी असते. सर्वात लक्षणीय, निवडणूक ही एक औपचारिक गट निर्णय प्रक्रिया आहे. तसेच, निवडणूक हा लोकशाहीचा निश्चि..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)
प्रस्तावना- हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपं..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Editorial
गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून मी काय केले की ती खुष ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..