बल्लारपूर : गौरक्षण वार्डात पाण्यासाठी हाहाःकार
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे शहरात पाणी पुरवठा केले जाते. प्रत्येक वार्डात जीवन प्राधिकरण ने पाइप टाकून पाणी पुरवठा करीत आहेत.
नवीन पाइप लाईन टाकून प्रत्येक घरापर्यंत नळ योजना सुरू केले पण येथील गौरक्षण वार्ड मध्ये पाण्यासाठी हाहाःकार माजला आहे. नळाला पाणी न येता नळ बिल वाढून येत आहे.
तेथील रहिवासी ने अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देऊन नळ योजना बंद करण्याची मागणी छटी बद्दीवार, पोचुबाई मुत्यालवर, रामबिहारी बघेल, सुरज चन्ने, गणेश बोलेवार, लक्ष्मण बोलेवार, आनंद बंशीवार सह आदी ने केले आहे.
News - Chandrapur