महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : मन की बात कार्यक्रमाचा घेतले आस्वाद 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : दर महिन्याच्या शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील सर्वसामान्य जनतेशी आपला जाहीर संवाद साधतात. 


18 जून ला 102 वा मन की बात कार्यक्रम सुधिर मुनगंटीवार वन, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय मंत्री, यांचा विधासभा क्षेत्रात चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काशीनाथ सिंह शहर अध्यक्ष भाजपा बल्लारपूर  यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर शहर प्रभाग 13 मध्ये बुथ अध्यक्ष दिलीप पाठक यांच्या निवासस्थानी सौ. सारिका कनकम माजी शिक्षण सभापती, नगरपरिषद, बल्लारपूर व शक्ती केंद्र प्रमुख सतीश कनकम यांनी यशस्वीपणे आयोजन केले. या कार्यक्रमात बुथ क्रमांक 220 अध्यक्ष दिलीप पाठक, बुथ क्रमांक 227 चे अध्यक्ष श्रीकांत पेरका, पवन कोत्तूर, बुथ क्रमांक 228 चे अध्यक्ष पवन कोत्तूर, बुथ क्रमांक 230 चे अध्यक्ष नितीन बौरासी, बुथ क्रमांक 231 चे अध्यक्ष शुभम बहुरीया प्रमुख उपस्थित होते.


मन की बात कार्यक्रमाची व्यंकटेश एलगमवार, उमाशंकर गुप्ता, कार्यक्रमात ऋषभ त्रिवेदी, निखिल पोहाणे, अनिकेत आपटे, मोनिष पाठक निखिल जैस्वाल, निखिल पोहाणे, अरविंद भीमटे, सुरज राठोड, सौ.प्रियदर्शिनी पाठक, कु.सिमरन ताज, सौ.कीर्ती सुर्यवंशी आदी महिला व नागरीकांची प्रमुख उपस्थिती राहून कार्यक्रमाची आस्वाद घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos